ईश्वरशासित वृत्त
भारत: फेब्रुवारीमध्ये, आपल्या सलग सर्व-वेळेच्या प्रचारकांच्या तिसऱ्या उच्चांकाने पुस्तिकांच्या वाटपामध्ये, पुनर्भेटींमध्ये आणि चालवलेल्या पवित्र शास्त्राभ्यासांमध्ये नवे उच्चांक करताना पाहण्यात आले.
जवळजवळ वीस एकाकी गटांची वाढ झाल्यामुळे, भारतातील मंडळीच्या संख्येने ४०० चा अंक ओलांडला आहे. या अंकात, ७० पेक्षा अधिक एकाकी गट, जे अजूनही तसेच कार्य करीत आहेत, यांचा समावेश नाही.