तळटीप
c जोसेफस, यरुशलेमावर रोमी सैन्याने केलेला प्रथम हल्ला (सामान्य युग ६६) व त्याचा नाश यामधील घटनांबद्दल असे लिहितात: “रात्रीच्या वेळी विध्वंस करणारे वादळ; चक्री-वादळ सुटले, मुसळधार पाऊस झाला, विजा निरंतर चमकू लागल्या, मेघगर्जना अतिभयंकर होत्या, कानठळ्या बसतील इतक्या जोरात भूमिकंप झाला. या संपूर्ण गोष्टींच्या रचनेच्या कोसळण्यावरून अशी आगाऊ स्पष्टता झाली की मानवजातीवर मोठा अनर्थ आला आहे, व हे असंमातर स्वरूपाचे महासंकट असल्याचे शकून सुचवतो याबद्दल कोणीही शंका घेऊ शकत नव्हता.”